महाराष्ट्रनामा

औरंगाबाद - महाराष्ट्राच्या मानबिंदूमध्ये शेठजीकडून मावळते जनरल मँनेजर राजीव अग्रवाल यांना अत्यंत अपमानकारक वागणूक...
संदीप बिष्णाई यांनी शनिवारी जनरल मॅनेजरची सुत्रे घेताच, मावळते जनरल मँनेजर राजीव अग्रवाल यांना कॅबिन सोडण्यास भाग पाडण्यात आले आणि एका कॉन्फरन्स हॉलमध्ये साध्या खुर्चीवर बसवण्यात आले...
एवढा घोर अपमान होताच,अग्रवाल यांच्या डोळ्यात अश्रू तरंगले.......

 ..............................................



भोपाळशेठने आपले रंग दाखवण्यास सुरूवात केले...
मजिठिया वेतन आयोग लागू करण्याची वेळ येताच,यवतमाळच्या पाच आणि बुलडाणाच्या चार कर्मचाऱ्यांचा राजीनामा घेवून कॉन्ट्रक्ट फार्म भरून घेतला...
दिव्य मराठीच्या अकोला आवृत्तीच्या अनेक कर्मचाऱ्यांच्या मराठवाड्यात बदल्या होणार...
हे ऐकूण अनेकांना 'काटा' आला...

...............

औरंगाबाद - महाराष्ट्राच्या मानबिंदूमध्ये शेठजीचा महंमद तुघलकी निर्णय...सकाळमधून हाकलून दिलेल्या संदीप बिष्णोईला पुन्हा औरंगाबाद युनिटचे जनरल मँनेजर केले तर जळगावहून मुंबईला उचलबांगडी केलेल्या प्रवीण चोप्रा यांना केवळ दोन महिन्यात पुन्हा जळगावला आणले...
संदीप बिष्णोई उवाच...
..........................
- कुठेच सहा महिने टिकणार नाही...
- कामाला यश नाही...
- अनेक निर्णय कंपनीला अंगलट आणणारे...