रंगिला औरंगाबादीला पुढारीमधून गच्छंती ?

रंगिला औरंगाबादीचे पुढारीबरोबरचे कॉन्ट्रक्ट संपलेय...पद्श्री कॉन्ट्रक्ट वाढवून द्यायला तयार नाहीत.त्यामुळे रंगिला औरंगाबादीला १ फेब्रुवारीपासून पुढारीमधून गच्छंती मिळण्याची शक्यता आहे.असे झाले तर संजीव साबडे यांची वर्णी लागू शकते.
त्यामुळेच रंगिला औरंगाबादी फारच संतापलाय.बेरक्याच्या नावे तो दररोज शिव्या घालतोय...घालू दे बिचा-याला...नाही तरी दुसरे कोणते काम आहे ?
त्याची सकाळची दारे कायमची बंद आहेत.त्यामुळे मंत्रीपद गेल्यामुळे संपादकपद स्वीकारलेल्या लोकमतच्या बाबूजींची रंगिला औरंगाबादी दररोज क्षमा मागतोय.बाबूजी क्षमाशिल आहेत....पण छोटे बाबूजी तयार नाहीत.लोकमतचे सुर्यदेव कोपलेत.सुर्यदेवांना पुरस्कार मिळाल्यामुळे रंगिला औरंगाबादीने व्हॉटस अ‍ॅप्सपर एक तिरस्कारात पोस्ट लिहिल्यामुळे सुर्यदेवाचा पारा चांगलाच चढलाय...त्यामुळे रंगिला औरंगाबादीचे पुर्नवर्सन अवघड आहे.
पाहू या आता पुढे काय होते ते ?